शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मुख्यमंत्री घरी बसलेत, अन् मी फिरतोय; शरद पवारांनी सांगितले यामागचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 05:34 IST

राज्याचे मुख्यमंत्री सकाळपासून संध्याकाळपर्यंत अक्षरश: या एका कामातच अखंडपणाने बसलेले आहेत. सबंध महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खासगी डॉक्टरांना सहकार्य करावेच लागेल. शासकीय यंत्रणेने त्यांच्या सेवेची मागणी केली तर त्यांना सेवा द्यावीच लागेल. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार महामारीत वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना समन्स देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे; परंतु अद्याप तशी वेळ आलेली नाही, असे इशारेवजा स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी येथे दिले.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला मृत्यूदर, प्रशासनाच्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावलेल्या बैठकीला पवार यांची विशेष उपस्थिती होती. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, भविष्यातील दृष्टीने पालकमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी आढावा घेऊन खासगी वैद्यकीय सेवेबाबत तरतूद केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ज्या यंत्रणेची आवश्यकता आहे, ती यंत्रणा सरकारला ताब्यात घेता येते. उद्या मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन औरंगाबादेत काय कमी आहे, ते सांगणार आहे....म्हणून मी फिल्डवरपवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री सकाळपासून संध्याकाळपर्यंत अक्षरश: या एका कामातच अखंडपणाने बसलेले आहेत. सबंध महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले तर बाकीच्या जिल्ह्यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय घेता येणे अवघड होईल. आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन (मुख्यमंत्री ठाकरे) एका ठिकाणी बसून सर्व टीम काम करते आहे की नाही, यावर नियंत्रण ठेवत आहेत. मला करमत नाही.एका जागी बसवत नाही. मी सतत लोकांत राहणारा माणूस आहे, म्हणून मी फिल्डवर जातो, अशी मिश्कील टीपण्णीही पवार यांनी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या