शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उरल्यासुरल्या पिकांची झाली नासाडी, बळीराजा संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 12:16 IST

Mumbai: राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे अनेक भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने उरल्यासुरल्या पिकांवर पाणी फिरले आहे.  

मुंबई - राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे अनेक भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने उरल्यासुरल्या पिकांवर पाणी फिरले आहे.  

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. ७५० गावांत १ लाख १ हजार ३०४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शुक्रवारी सकाळपर्यंत ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातही सलग चौथ्या दिवशी पाऊस होता. जालना जिल्ह्यात सर्वदूर, तर धाराशिवमधील भूम तालुक्यात पाऊस झाला. धुळे, जळगाव, अहमदनगर व नंदूरबार जिल्ह्यांनाही वादळी पावसाने झोडपले. परिणामी केळीचे नुकसान झाले. प. विदर्भातील अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यांत सलग पाचव्या दिवशी पाऊस होता. 

अहवाल मिळताच मदत : मुख्यमंत्रीनागपूर : विदर्भासह राज्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी येथे दिली. 

पावसाची शक्यता  खान्देश - नाशिक, सोलापूरसह राज्यातील १० जिल्ह्यांत शनिवारी ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता.  मराठवाडा : ४ आणि ५ डिसेंबरला ढगाळ वातावरण,  तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ६ डिसेंबरपासून पूर्णत: उघडीप मिळेल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊस