शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

धारावीचा पुनर्विकास ही काळाची गरज- रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 20:04 IST

Ramdas Athawale: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने काल रात्री धारावीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धारावीच्या तातडीच्या पुनर्विकासाची जोरदार मागणी केली.

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने काल रात्री धारावीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी धारावीच्या तातडीच्या पुनर्विकासाची जोरदार मागणी केली. आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी असलेल्या धारावीतील नागरिकांसाठी चांगल्या आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी प्रकल्पाचा वेग वाढवण्याचे आवाहन केले.

"धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही, तर इथे मराठी, हिंदी, तमिळ भाषिक आणि विविध धर्मीय लोक राहतात. सर्वांनाच सन्मानपूर्वक आणि सुरक्षित घरे मिळायला हवीत," असे आठवले म्हणाले. "हा पुनर्विकास प्रकल्प तातडीने राबवण्यात यावा, जेणेकरून येथील नागरिकांचे पुनर्वसन लवकरात लवकर होईल."

पुनर्विकास प्रकल्पाला काही ठिकाणी विरोध होत असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की लोकशाहीत मतभेदाचा अधिकार असतो, पण हे काम लोकांच्या हिताचे आहे. "लोकशाहीत विरोध करणे योग्यच आहे. पण धारावीचा पुनर्विकास ही काळाची गरज आहे आणि तो लवकरात लवकर सुरू व्हावा, असे आमचे मत आहे," असे आठवले यांनी स्पष्ट केले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पावर सध्या राज्य व केंद्र सरकारचे लक्ष असून, या प्रकल्पामुळे लाखो नागरिकांच्या जीवनमानात मोठा बदल घडू शकतो. मंत्री आठवले यांच्या या वक्तव्यामुळे प्रकल्पाला मिळणारा पाठिंबा अधिक ठळकपणे पुढे आला आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMumbaiमुंबई