शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

श्रावणासंगे पाऊसधारा, मुंबई, कोकणासह कोल्हापूरला पाऊस बरसला; गडचिरोलीत अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 06:40 IST

श्रावणाच्या आरंभाबरोबरच राज्यातील काही भागांत पुन्हा पाऊस परतल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी मुंबई-कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पाऊस झाला.

मुंबई : श्रावणाच्या आरंभाबरोबरच राज्यातील काही भागांत पुन्हा पाऊस परतल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी मुंबई-कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली.पुढील २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे़ मराठवाड्यात मात्र पुरेसा पाऊस झालेला नसून, औरंगाबादसह काही जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट आहे.कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी पावसाचा जोर वाढला. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १६००, ‘वारणा’मधून ४,३७३ तर दूधगंगेतून २,५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे.सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून, कोयना धरण परिसरात ५० मिलीमीटर पाऊस झाला. धरणात सुमारे ९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली. आलापल्ली-भामरागड व बामणी टेकडा ताला मार्ग बंद झाल्याने शेकडो गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर अनेक ठिकाणी शनिवारपासून भिज पावसाला सुरुवात झाली़ किनवट मंडळात अतिवृष्टी, तर बिलोली तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे़ पुढील तीन दिवसांत मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, मोठा पाऊस होण्यासाठी मात्र अनुकूल परिस्थिती सध्या तरी दिसून येत नाही़

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र