शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात पाऊस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 04:17 IST

मराठवाडा, विदर्भासह राज्यातील काही जिल्हे तापलेलेच असून गुरुवारी सांयकाळी कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापुरला वादळी वा-यासह वळवाच्या पावसाने झोडपले काही ठिकाणी गाराही पडल्या. पावसाने तिघांचे बळी घेतले.

मुंबई/कोल्हापूर/सोलापूर - मराठवाडा, विदर्भासह राज्यातील काही जिल्हे तापलेलेच असून गुरुवारी सांयकाळी कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापुरला वादळी वा-यासह वळवाच्या पावसाने झोडपले काही ठिकाणी गाराही पडल्या. पावसाने तिघांचे बळी घेतले.चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४६ तर जळगावमध्ये ४५ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भ व मराठवाड्यात ४० अंशाच्या वर तापमान होते. मुंबईवर दिवसभर मळभ दाटून आले होते. परिणामी, ‘ताप’दायक वातावरणात भर पडली. हवामानातील बदलाने मुंबईकरांना घाम फोडला आहे.सायंकाळी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाºयासह पाऊस झाला. कोल्हापुरच्या पन्हाळा तालुक्यातील घोटवडे येथे विजेच्या आवाजाने एका महिला तर विट्याजवळ वीज पडून एक महिला ठार झाली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. जिल्ह्याच्या अनेक भागात अर्धातासाहून अधिक वेळ पाऊस झाला.च्सांगलीत रेणावी घाटाच्या पायथ्याशी वीज पडून एक महिला ठार झाली. सांगली शहर आणि परिसरात सायंकाळी तासभर गारांसह मुसळधार पाऊस झाला.गोव्याला झोडपलेपणजी : गोव्याला बुधवारी मध्यरात्री वादळी वाºयासह पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वीजप्रवाह खंडित झाला. गुरुवारी सकाळपर्यंत वीजप्रवाह खंडितच होता. मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. शेतीची मळणी करून भात उघड्यावर ठेवले होते. ते भिजले.

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्याMaharashtraमहाराष्ट्र