भारत आणि पाकिस्तान दोन्हीही अण्वस्त्र संपन्न देश आहेत. त्यासाठी हा तणाव कमी करणे गरजेचे आहे. काश्मीर हल्ल्याची तटस्थ आणि विश्वसनीय जागतिक चौकशी व्हायला हवी अशी मागणी पाकिस्तानी राजदूत जमालीने घेतली आहे. ...
- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई प्रिय अजितदादा, नमस्कार. ‘एकच वादा, अजितदादा..!’ ही घोषणा महाराष्ट्रात फक्त आपल्याला लागू होते. आपण शब्दाचे पक्के ... ...
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमधील सशस्त्र अतिरेक्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलत प्रशासकीय, आर्थिक कोंडी करणे सुरू केले. ...
श्रीनगरच्या उपनगरांमधील पर्वतरांगांच्या पायथ्याशी हाॅटेलमधील पर्यटकांवर हल्ला होण्याचे मिळाले होते संकेत, मात्र शोधमोहिमेसह सतर्कता बाळगूनही अखेर पहलगामचे अघटित घडलेच ...
नव्या जागेचा शोध घेऊन तेथे डम्पिंग ग्राऊंड सुरू करण्यासाठी किमान दोन वर्षे लागतील. त्यानंतर कांजुरची जागा पूर्ववत करण्यासाठी आणखी तीन वर्षे लागतील. एकूणच सर्व प्रक्रियेसाठी किमान पाच वर्षे लागतील, असे घनकचरा विभागातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगि ...