शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी १२ हजार कोटींची तरतूद - सरकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 10:52 IST

या आधीच्या नुकसानीपोटी सात हजार कोटींचा निधी दिला आहे.

मुंबई : पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी आम्ही अनेक घोषणा केल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीत २१ लाख हेक्टर जमीन बाधित झाली. नुकसानीसाठी १,५०० कोटी तरतूद केली, युद्धपातळीवर पंचनामे झाले. या आधीच्या नुकसानीपोटी सात हजार कोटींचा निधी दिला आहे. 

गोगलगाईमुळे झालेल्या नुकसानापोटी ९८ कोटी दिले आहेत.  १२ हजार कोटी रुपयांच्या वर शेतकऱ्यांना मदत केली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ४१ हजार कोटी रुपये एवढ्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या.  एसटी महामंडळ, वृद्धांसाठी ज्या योजना आहेत, त्यासाठी वाढीव मदत दिल्याने पुरवणी मागण्यांचा आकडा वाढल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

श्वेतपत्रिका काढायला हिंमत लागते हो...उद्योगांवरील श्वेतपत्रिकेचा उल्लेख विरोधकांनी काळी पत्रिका केल्याचे विचारल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, श्वेतपत्रिका काढायला हिंमत लागते.  या राज्याला उद्योजक प्राधान्य देत आहेत, परदेशी गुंतवणूक वाढत आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.

तुम्हाला संभ्रमात ठेवायचे आहे : पवार विधानसभेत राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार गैरहजर होते, असे विचारले असता अजित पवार म्हणाले की,  सर्व आमदारांची उपस्थित ८५ टक्के होती. याचा अर्थ आमचे आमदारही उपस्थित होते. माझ्याबरोबर किती आमदार आहेत तो आकडा मी सांगणार नाही, तुम्हाला मला संभ्रमात ठेवायचे आहे, अशी फिरकीही त्यांनी यावेळी घेतली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरी