शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हरभऱ्याचे उत्पादन भरघोस होणार ; रब्बी पेरणीने गाठली सरासरी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 17:53 IST

राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार ६५ हेक्टर

ठळक मुद्देज्वारी, तेलबियांचे उत्पादन घटणार

पुणे : रब्बीने सरासरी क्षेत्राचा आकडा गाठला असला तरी ज्वारी आणि तेलबियांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. तर, हरभऱ्याच्या क्षेत्रात सरासरीच्या दीडपट वाढ झाल्याने, भरघोस उत्पादन होईल. गव्हाची देखील सरासरी क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार ६५ हेक्टर असून, ५६ लाख १३ हजार २३५ हेक्टरवरील (९८.६० टक्के) पेरणीची कामे झाली आहेत. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरवली होती. तर, मराठवाडा आणि विदर्र्भ आणि मध्यमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. परिणामी राज्यात निम्म्या क्षेत्रावर देखील पेरणी होऊ शकली नाही. यंदा सर्वदूर चांगला पाऊस झाल्याने रब्बीने सरासरी गाठली आहे. ज्वारीच्या क्षेत्रात सातत्याने घट नोंदविण्यात येत आहे. ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाख ७८ हजार ५१३ हेक्टर असून,१८ लाख ४८ हजार ७७६ हेक्टरवर (६९ टक्के) पेरणी झाली आहे. गेल्यावर्षी दुष्काळामुळे अवघ्या १२ लाख ४६ हजार ३४२ हेक्टरवर ज्वारीच्या पेरण्या होऊ शकल्या होत्या. गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख १४ हजार ८०४ हेक्टर असून, पैकी ११ लाख १० हजार १६६ हेक्टरवर (१०९ टक्के) पेरणी झाली आहे. हरभºयाच्या क्षेत्रात यंदा चांगली वाढ झाली आहे. हरभºयाचे सरासरी क्षेत्र १४ लाख ९० हजार २४७ हेक्टर असून, त्यात २२ लाख ५१ हजार ७ हेक्टरपर्यंत (१५१ टक्के) वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा हरभºयाचे भरगोस उत्पादन होईल. करडई, जवस, तीळ, सूर्यफूळ या तेलबियांचे सरासरी क्षेत्र १ लाख ६१ हजार ७९३ हेक्टर असून, त्या पैकी ३९ हजार ४४६ हेक्टरवर (२४ टक्के) पेरणी झाली आहे. गेली काही वर्षे ज्वारी आणि तेलबियांच्या क्षेत्रात सातत्याने घट नोंदविण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेती