शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

दहा शहरांचा श्वास कोंडला; अनलॉकनंतर वायुप्रदूषण वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 06:56 IST

यंदा दिवाळीत आणि हिवाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत राज्यातील हवा गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ पट अधिक प्रदूषित झाली आहे.   

मुंबई : लॉकडाऊनमध्ये हवेची गुणवत्ता बरीच सुधारली होती. अनलॉकनंतर गर्दी करण्यावर मर्यादा असल्यामुळे तसेच फटाके फोडण्यावर बऱ्यापैकी बंधने आल्यामुळे ती फारशी बिघडली नाही, असा जर तुमचा समज असेल, तर तो तद्दन गैरसमजच होता असे नक्की समजा. कारण अनलॉक आणि त्यापाठोपाठ आलेले दसरा-दिवाळी हे सण आपण इतक्या धडाक्यात साजरे केले की, यंदा दिवाळीत आणि हिवाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत राज्यातील हवा गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ पट अधिक प्रदूषित झाली आहे.   दिल्लीच्या सेंटर फॉर सायन्स ॲण्ड एन्व्हायर्नमेंट (सीएसई) या पर्यावरणविषयक अभ्यास करणाऱ्या प्रख्यात संस्थेने हा धक्कादायक निष्कर्ष मांडला आहे. का वाढले प्रदुषणअनलॉकनंतर उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक, बाजार टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर आल्याने वायुप्रदूषणाने पुन्हा एकदा धोक्याची पातळी गाठली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा हवा अधिक दूषित झाली आहे. सर्वाधिक प्रदूषित दिवस मुंबई, कल्याण    १५ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडानवी मुंबई, नागपूर, नाशिक    २९ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडापुणे    ८ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडाचंद्रपूर    १ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडाऔरंगाबाद    २२ नोव्हेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडासोलापूर    ६ डिसेंबर २०२० रोजी रोजी संपलेला आठवडासर्वांत स्वच्छ हवेचे दिवस मुंबई, नवी मुंबई, कल्याण, सोलापूर    ५ जुलै २०२० रोजी संपलेला आठवडानागपूर, नाशिक, पुणे    ऑगस्ट २०२० या महिन्यात औरंगाबाद    २५ मे २०२० रोजी संपलेला आठवडाअहवालातील बाबी बृहन्मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात हवेची प्रदूषण पातळी सध्या धोक्याबाहेर गेली आहे. यंदाच्या हिवाळ्यात स्वच्छ हवेचे दिवस खूप कमी असतील. यंदा दोन आठवड्यांपूर्वीच हिवाळ्याची चाहूल लागली. यंदाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांत बृहन्मुंबईत गतवर्षीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के अधिक वायुप्रदूषण झाले.ऑक्टोबरमध्ये राज्यातील हवा ४० टक्के अधिक दूषित होती तर हे प्रमाण नोव्हेंबरमध्ये सरासरी ४६ टक्के होते. दिवाळीच्या दिवशी तर प्रदूषणाने ६० टक्क्यांची पातळी गाठली होती. स्वच्छ हवेसाठी उपायहवेतील प्रदुषण कमी करायचे असेल तर वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, दर्जेदार इंधनाचा पुरवठा, वीज प्रकल्पांतून कमीतकमी प्रदूषण, कचऱ्याची योग्य विल्हेवाट आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर या उपायांची कटाक्षाने कास धरावी लागेल.     - अमृता रॉयचौधरी,     कार्यकारी संचालिका, सीएसई 

टॅग्स :pollutionप्रदूषण