शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

भांडणं मिटलं अन् लग्न लागलं; पोलिसांनी लावून दिला त्यांचा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 20:11 IST

पोलिसांकडून नवदाम्पत्याला पाच हजाराचा आहेर

अमरावती: आर्थिक परिस्थितीमुळे लग्नाचा प्रस्ताव फेटाळणाऱ्या तरुणाचं लग्नपोलिसांनी लावून दिल्याची घटना धारणीत घडली. यामुळे गावात आनंदाचं वातावरण आहे. गावातील एका तरुणानं आर्थिक कारणांमुळे तरुणीला लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबात वितुष्ट निर्माण झालं. यानंतर प्रकरण पोलिसात पोहोचलं. रबांग पोलिसांनी तरुण, तरुणीसह त्यांच्या कुटुंबाची समजून काढली आणि पोलीस ठाण्यातच दोघांचं लग्न लावून दिलं. मेळघाटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली. रबांग गावातील अशोक मोतीलाल कसदेकर (२२) व सरस्वती रामदास दहिकर (१९) या दोघांचे पाच महिन्यांपासून प्रेमंसंबंध होते. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे तरुणानं लग्नाची मागणी फेटाळली. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत वाद निर्माण झाला आणि प्रकरण पोलिसांत पोहोचले. पोलिसांनी दोन्ही कुटुंबासह तरुण-तरुणीची समजूत काढली आणि लग्नासाठी रोख पाच हजार रुपये दिले. याशिवाय वर-वधूचे कपडे, दागिने, स्टील भांडी यांचा खर्चदेखील उचलला. 

शनिवारी रबांग येथे आदिवासी रीतीरिवाजानुसार झालेल्या लग्नाला पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रीती निचळे, पीएसआय रविकिरण खंडारे, पीएसआय चव्हाण, अनिल झारेकर, सचिन होले, नंदू पाटमासे, राजेश खाडेसह भाजप तालुकाध्यक्ष आप्पा पाटील, माजी आमदार पटल्या गुरुजी, जारेकर गुरुजी तसेच नातेवाईकांची उपस्थिती होती. मेळघाटाचे माजी आमदार पटल्या गुरुजी यांनी पोलिसांचे सहकार्याबद्दल आभार मानले.  

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस