शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

पवारांचे 'ते' तीन वक्तव्य, ज्यामुळे महाशिवआघाडीचे भवितव्य आले धोक्यात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 12:46 IST

महाशिवआघाडी होण्याबाबत पवारांनी काही वक्तव्य केल्यानंतर माध्यमांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रामची चर्चा रंगली होती.

मुंबई - शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस अशी आगळीवेगळी महाशिवआघाडी अस्तित्वात येणार या चर्चेने महाराष्ट्राचे राजकारण ढवलून निघाले आहे. समसमान वाटपाच्या मुद्दावर शिवसेनेने भाजपला जय महाराष्ट्र केल्यामुळे विरोधी पक्षांच जनमत मिळालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला त्रिशंकू स्थितीमुळे सत्तेत बसण्याची आस लागली आहे. त्याचवेळी पवारांनी केलेल्या तीन वक्तव्यांमुळे महाशिवआघाडीचं भवितव्य अंधकारमय दिसत आहे. 

शरद पवार यांनी 6 नोव्हेंबर रोजी म्हटले होते की, सत्तास्थापनेचा कौल भाजप आणि शिवसेनेला मिळाला आहे. त्यांनीच राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन करावे. यानंतर 8 नोव्हेंबर रोजी पवारांनी आम्ही जबाबदार विरोधीपक्ष बनू असं स्पष्ट केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा महाशिवआघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. 

दरम्यान महाशिवआघाडी होण्याबाबत पवारांनी काही वक्तव्य केल्यानंतर माध्यमांमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रामची चर्चा रंगली होती. परंतु, 18 नोव्हेंबर रोजी पवार म्हणाले की, आम्ही निवडणूक शिवसेना-भाजपसोबत लढवली नव्हती. त्यामुळे सरकार स्थापनेबद्दल त्यांनाच विचारा. यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.