Crop Insurance: राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक रुपया भरून पीक विमा लागू करण्याचा आदेश जारी केला आहे. पाच प्रकारच्या नुकसानाला या सर्वसमावेशक पीक विमा योजनेत कवच मिळेल. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल. ...
Tejashwi Satpute & Kishore Raktate: माझ्या आणि माझ्या बायकोत अनेक विषयांमध्ये लग्नापूर्वी आणि आताही मतभेद होतात; पण, आमची मतभेदांची चर्चा कधीच मनभेदाकडे जात नाही. बायकोला जी प्रतिष्ठा मिळते, ती ज्या पदावर काम करते, त्याचा मला त्रास होत नाहीच; उलट अभि ...
Maharashtra: ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची एकमताने निवड करण्यात आली. ...
Education: महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत ३४, ३२९ नागरिक निरक्षर आहेत, तर राज्यात सर्वाधिक म्हणजे ६८ हजार ८२० निरक्षर नंदुरबार जिल्ह्यात असून, ठाणे जिल्ह्यात ४० हजार ७९६ निरक्षर आहेत. ...
Mumbai: मुंबई शहर आणि उपनगराला झोडपून काढलेल्या पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली असतानाच रविवारी सकाळी दहाच्या सुमारास भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सून अधिकृतरित्या मुंबईत दाखल झाल्याची घोषणा केली. ...