केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण - डोंबिवलीसह राज्यातील १० शहरात निवड केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...
शिक्षण संस्था तसेच अन्य संस्थांमध्ये भाजपा हस्तक्षेप करत असून विद्यार्थ्यांवर संघाचे विचार लादण्याचा प्रयत्न सुरू आहेत अशी टीका करत राहुल गांधींनी एफटीआयआयच्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला. ...
अंबाबाई मूर्तीवर सुरू असलेल्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेत शुक्रवारपासून बिब्याचे तेल आणि बेहड्याचा अर्क वापरून कोटिंगचे काम सुरू करण्यात येणार आहे. ...
गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकार्यक्षमता आणि पोलिसच गुन्हेगारीला संरक्षण देत असल्याने राज्यात गुन्हेगारी बोकाळली असून सरकारचे अस्तित्वच जाणवत नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा ...