विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी टॅब कसा पर्याय ठरू शकतो, याचे सादरीकरण करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत हा उपक्रम देशव्यापी करावा अशी विनंती केली. ...
लोकल प्रवासादरम्यान चोरट्याने पळवलेली बॅग परत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरूणीचा लोकलची धडक बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली. ...
उस्मानाबाद जिल्ह्यात अनसुरडा गावात दलित-सवर्ण वाद चिघळून ग्रामस्थांनी दलित वस्तीवर हल्ला करत १२ -१३ जणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाकरिता मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, ठाणे, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण-डोंबिवली व औरंगाबाद या अकरा शहरांची निवड करण्याचा ...
राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा ३० हजार कोटी रुपये खर्चाचा मुंबई-नागपूर हा नवा द्रुतगती महामार्ग (एक्स्प्रेस वे) येत्या चार वर्षांत बांधण्यात येणार असून या मार्गामुळे दोन्ही शहरांदरम्यानचे ...
राज्यात सत्तेवर आल्यास स्थानिक संस्था करातून (एलबीटी) व्यापाऱ्यांची सुटका केली जाईल, असे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारने सरसकट सर्वांना माफी न देता ५० कोटी रुपयांपेक्षा कमी ...
याकूब मेमनला फाशी झाल्यानंतर आता १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेतल्या कोणत्या आरोपीला यापुढे फाशी होणार? याकडे स्फोटग्रस्त कुटुंबांसह अख्ख्या देशाचे लक्ष लागले आहे. ...
गुरुवारी बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या ‘कोमेन’ चक्रीवादळाचा जोर शुक्रवारी ओसरला आहे. मात्र असे असले तरी हवामानात झालेल्या बदलाचा परिणाम म्हणून पुढील ७२ तासांसाठी विदर्भासह ...
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान ‘उर्जा पुरस्कार २०१५’या पुरस्काराने होणार आहे. महिला सबलीकरणाचा वसा घेतलेल्या युएसके फाऊंडेशनच्यावतीने हा ...