१ लाख ७ हजार कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ९ हजार कर्मचाऱ्यांनी बदल्यांसाठी विनंती अर्ज केल्याने आता कोणाकोणाच्या बदल्या करायच्या असा यक्ष प्रश्न पडलेल्या परिवहन मंत्री दिवाकर रावते ...
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जाहीर आभार मानायला हवेत. विधिमंडळाचे कामकाज लाइव्ह दाखविण्याची परवानगी त्यांनी दिल्यामुळे दोन्ही सभागृहांत कोण ...
गुरूपौर्णिमा उत्सवादरम्यान भक्तांनी साईचरणी भरभरून गुरूदक्षिणा अर्पण केल्याने गेल्या तीन दिवसांत संस्थान तिजोरीत तब्बल तीन कोटी आठ लाखांची देणगी जमा झाली. ...
राज्य सरकारने आंशिक रूपात एलबीटी हटवून सर्व लहान व्यापाऱ्यांना दिलासा दिला असला तरी २५ महानगरपालिकांच्या महसूल भरपाईसाठी सरकारला तब्बल १५२८ कोटी रुपये खर्च येणार आहे. ...
पावसाअभावी राज्यात अनेक भागात पेरण्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे १ ते ७ आॅगस्ट या काळात पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विमा योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला ...
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवनातील साधुग्राममध्ये आलेले खालसे, आखाड्यातील साधू-महंतांना स्वस्त दरात रेशन उपलब्ध करून देण्यासाठी तात्पुरत्या शिधापत्रिका वाटपास प्रारंभ झाला आहे. ...
काम करताना मनात खळबळ, अशांतता होतीच. असे का, हा विचार करीत असतानाच आपल्याला जे करायचे आहे, जी गोष्ट आपल्याला आनंद देईल त्या क्षेत्रात आपण नाही, हे परोमाला कळले. ...
राज्यातील ११ कोटी जनतेला स्वच्छ, सुरक्षित अन्न मिळावे, चांगल्या प्रतीची औषधे मिळावीत यासाठी स्वतंत्ररीत्या अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कार्यरत असते. सर्वांच्या आरोग्यासाठी ...
अजमल कसाब व त्याच्या साथीदारांनी समुद्रमार्गे येऊन मुंबईवर केलेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नौदलाने केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील सागरकिनाऱ्यावरील ५२५ मासेमारी ...