महानगरांमध्ये बेघर नागरिकांसाठी रात्रनिवारा केंद्र सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु, नवी मुंबईमध्ये फक्त एक व मुंबईत कायमस्वरूपी एकही केंद्र सुरू केलेले नाही. ...
गृह विभागाने अलीकडे काढलेले परिपत्रक हे आधीच्या आघाडी सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच काढलेले आहे, ...
राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असून, पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न जटील बनला आहे. त्यावर तातडीने उपाययोजना न केल्यास जनभावना भडकून ...
सेवाशर्तीनुसार व सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता, नैसर्गिक न्यायाचे कोणतेही तत्त्व न पाळता एकतर्फी व आकस बुद्धीने सार्वजनिक बांधकाम विभागातील ...
खून, दरोडा, चोरी, दहशतवादी कारवाई तसेच विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असताना तुरुंगातून फरार झालेले, पॅरोलवर सुटल्यानंतर परागंदा झालेले गुन्हेगार ओळख लपविण्यासाठी साधूंची ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देश चालवतो, हा आरोप बिनबुडाचा असून त्यात अजिबात तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वत: संघाचे स्वयंसेवक आहोत. कोणत्याही बैठकीत किंवा ...
बृहन्मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून झालेल्या निवडीविरुद्ध निवडणूक याचिका करण्यासाठी कायद्याने ठरवून दिलेली १० दिवसांची मुदत निवडून आलेल्या नगरसेवकांची यादी ...
एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी शिपायापासून ते बलाढ्य अधिकारी व राजकीय नेत्यांविरोधात धडक कारवाया केल्या. त्यांच्या या लढ्याबाबत आणि त्यांना आलेल्या विविध ...
ठाण्यातील दहीहंडी उत्सवाला कॅलेंडर गर्ल्स या हिंदी चित्रपटाच्या टीमने हजेरी लावत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.मुंबईतील शिवसेनेच्या एका पदाधिका-याने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांना पारितोषिक म्हणून चक्क कांदे देण्यात आले.सात आठ थर र ...