फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूटमधील (एफटीआयआय) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत तोडगा निघावा म्हणून यापूर्वी प्रयत्न केला. मध्यंतरीच्या काळात या आंदोलनाला राजकीय वळण लागले. ...
चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तिघा बुरखाधारी व्यक्तींनी दोन महिलांना दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केल्याची घटना भालावली रवीचा सडा परिसरात घडली. ...
बिहारमध्ये निवडणूक आहे म्हणून सव्वा लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करणाऱ्या पंतप्रधानांना महाराष्ट्रावर अतिशय भीषण दुष्काळाचे संकट असतानाही येथे यायला वेळ मिळालेला नाही. ...
सांताक्रुझ पश्चिमेकडील दौलतनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या दोन पुनर्वसन इमारतींमध्ये रहिवाशांनी अनधिकृतपणे घुसखोरी केली आहे. त्यामुळे घुसखोरी ...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातील पाण्याची पातळी घटल्याने भविष्यातील जलनियोजनाचा विचार करत महापालिका प्रशासनाने २० टक्के पाणीकपात लागू केली. ...
राज्यातील दुष्काळाच्या भीषण संकटावर तातडीचा उपाय म्हणून उद्योग, वॉटर पार्क, जलतरण तलाव आणि शॉपिंग मॉल यांसारख्या अधिक पाणी वापरणाऱ्या उद्योगांचा पाणीपुरवठा राज्य सरकारने ...
शीना बोराची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सोडाच, पण तिची हत्या झाली याची साधी कुणकूणही पोलिसांना लागणार नाही, असा अतिआत्मविश्वास मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला ...
शीनाला ठार केल्यानंतर इंद्राणीने शीनाच्या नावाने बोगस ई-मेल अकाउंट सुरू केले होते. या अकाउंटवरून इंद्राणी स्वत: इतरांना मेल करत होती. शीना जिवंत आहे, हे भासवण्यासाठी ...
दीनानाथ नाट्यगृहात कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या संस्थांना त्यासाठी लागणारे विविध परवाने मिळवून देण्याचे काम मोबदला घेऊन खासगी स्वरूपात करून देणाऱ्या अनिल हळणकर नावाच्या व्यक्तीला ...
महानगरांमध्ये बेघर नागरिकांसाठी रात्रनिवारा केंद्र सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु, नवी मुंबईमध्ये फक्त एक व मुंबईत कायमस्वरूपी एकही केंद्र सुरू केलेले नाही. ...