महाराष्ट्रातील सरकारी यंत्रणेचा सुस्तपणा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची परवानगी देण्यास होणारा विलंब यामुळे राज्यातील अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे थंडबस्त्यात ...
अहेरी तालुक्यातील पेरमिली वनपरिक्षेत्र कार्यालय तसेच धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ग्राम पंचायत कार्यालयामधील दस्तावेज व फर्निचर नक्षलवाद्यांनी मध्यरात्री जाळून टाकले. ...
श्रावण मास अजून संपलेला नाही. या संपूर्ण महिन्यात म्हणे हिंदू धर्मातील परम भावभोळे सामीष भोजनाला स्पर्श करीत नाहीत. महिनाभराचा उपवास होणार या भावनेनेच कापरे ...
‘सरल’ या उपक्रमाअंतर्गत माहिती भरताना शाळांनी चुकीची माहिती दिल्यास मुख्याध्यापकांना भारतीय दंड विधानाचे ४२० हे कलम लावण्यासंदर्भातील मुद्दा संबंधित परिपत्रकातून ...
पर्वणीच्या दिवशी दक्षिण वाहिनी गोदावरीच्या काठावर (रामकुंड ते नारोशंकर मंदिर) साध्वींना शाहीस्नानासाठी प्रशासनाने स्वतंत्र जागा द्यावी, या मागणीसाठी साध्वी त्रिकाल ...
प्रवाशांची वाढती मागणी पाहता मध्य रेल्वेकडून अकोला-नरखेर-अकोलासाठी १८२ विशेष फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २0१५ पर्यंत या ट्रेन धावतील. ...
मालवणी दारूकांडात विषारी दारू पाजून लोकांना ठार केल्याचा ठपका ठेवत गुन्हे शाखेने गुरुवारी १४ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र १३ हजार ७६० ...
मुंबईसह देशाला हादरवणाऱ्या ७/११ रेल्वे साखळी बॉम्बस्फोटांचा फैसला विशेष सत्र न्यायालय शुक्रवारी जाहीर करणार आहे. या बॉम्बस्फोटात १८८ जणांचा बळी गेला होता तर ८२९ जण जखमी झाले होते. ...
मुंबईसारख्या मेगा सिटीमध्ये मांसविक्री बंदी अयोग्य असल्याचे मत उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. जैन धर्मियांना मटणावर आक्षेप होता, तर त्यांनी मटण शॉपमधील प्रदर्शनाला विरोध करायला हवा ...
म्हाडामार्फत मे महिन्यात काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये यशस्वी झालेल्या विजेत्यांना लॉटरीसंबंधित कागदपत्रे जमा करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन मुदतवाढीनुसार विजेत्यांना ...