डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारतात पडणाऱ्या थंडीचा रेल्वेकडून धसका घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मेल-एक्सप्रेसच्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये ...
पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे शाही मिरवणूक पाहण्यास मुकलेल्या भाविकांसाठी रविवारी सकाळी पुन्हा हा शाही थाट पाहण्याची संधी आहे. कुंभमेळ्याच्या द्वितीय शाहीस्नानानिमित्त ...
रायगड जिल्हा परिषदेचा मुख्य लेखापाल व वित्त अधिकारी प्रवीण देवीचंद जैन यास, त्याच्या कार्यालयातच १० हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजता ...
नविनर्मित पालघर जिल्हा प्रशासनातील ५२४ रिक्त पदे तत्काळ भरण्यात येतील, अशी घोषणा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आज केली. या संबंधीचा निर्णय झाला असल्याचे ...
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये, असे मत ज्येष्ठ ...
शेतीकामासाठी ट्रॅक्टर, अत्याधुनिक अवजारांचा वापर सुरू झाला आणि हळूहळू शेतीकामातील बैलजोड्यांचे महत्त्व कमी झाले. गोवंशाची कत्तल होऊ लागली आणि गोवंशाचे ...
राज्यात यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिके नष्ट झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. ...
राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागातील जनावरे (गोधन) दत्तक घेण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभासदांनी स्थायी समितीकडे दिला आहे. ...