आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रेची संधी मिळावी, अशी अपेक्षा प्रत्येक भाविकांची असते. यंदा महाराष्ट्रातून ८ हजार १०० यात्रेकरू जाणार आहेत. त्यातील ५ हजार ५०० सौदी ...
पुणे-सातारा रस्त्यावर १९ वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात मृत्यू झालेले ठाण्यातील एक उद्योजक दिलीप मधुकर चुनेकर यांच्या कुटुंबियांना तेथील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने मंजूर ...
दुष्काळामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण बनली असून केंद्र सरकारने ज्याप्रमाणे बिहारला सव्वा लाख कोटींचे पॅकेज दिले तशीच भरघोस मदत महाराष्ट्रालाही करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. ...
मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरविले, तर पुराव्यांअभावी एका ...
मुंबई-अहमदबाद बुलेट ट्रेन, शिवडी ते न्हावाशेवादरम्यानच्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक आणि अजिंठा व लोणारमध्ये पर्यटन सुविधांच्या उभारणीसाठी भरीव अर्थसाहाय्य ...
गौरी गणपतीच्या निमित्ताने पुणे व पिंपरी-चिंचवड भागातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पुणे विभागाकडून जादा गाड्या सोडण्यात येणार ...
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील (एनडीए) २०० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी सैनिकांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या प्रशिक्षणार्थी सैनिकांना खडकी येथील कमांड रुग्णालय ...
मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. याचा अर्थ मांस खाण्यावर बंदी आहे, असा होत नाही. आम्ही नागरिकांच्या किचनमध्ये घुसून त्यांना मांस खाण्यास बंदी केलेली नाही ...
गेल्या १० महिन्यांपासून जलसंपदा विभागाचे अनेक प्रकल्प ठप्प असल्याने जवळपास ५० टक्के अधिकारी कर्मचारी ‘आयडियल’ आहेत. तरीही जलसंपदा विभागाला निवृत्त अधिकारी ...
शिवसेनेने गेल्या ४९ वर्षांत प्रथमच बिल्डर, व्यावसायिक, उद्योजक यांच्या आर्थिक सत्तेला आव्हान देण्याची भाषा केली आहे. आतापर्यंत राजकीय व आर्थिक सत्तेबरोबर मिळतेजुळते घेऊन ...