आमच्या लहनपणी आम्ही औरंगाबादमध्ये गणेशोत्सवात गुलमंडीवर मेळे बघितले. ‘वऱ्हाड’कार लक्ष्मण देशपांडे हेही अशा मेळ्यांमध्ये उत्साहाने सहभागी व्हायचे. गुलमंडीवरच स्टेज उभारून ...
दुसऱ्या शाहीस्नानाच्या पूर्वसंध्येला शनिवारी नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत ...
मुंबईत २००६ साली बॉम्बस्फोट घडविण्यासाठी लष्कर-ए-तोएबाचा कमांडर आजम चिमा याने ‘सिमी’च्या हस्तकांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिले खरे; पण ही मंडळी स्फोटके पेरून कट ...
शौर्य व कर्तबगारीमध्ये मुंबई पोलीस दलाचे जगभरात नाव आहे. त्याची प्रतिष्ठा आणि चांगल्या अधिकाऱ्यांचा लौकिक शासनाने सांभाळला पाहिजे, असे सूचक उदगार काढीत ...
महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत २६ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्यामुळे सर्व सेवा जलाशयांमध्ये दैनंदिन स्वरूपात जेवढे पाणी पुरविण्यात ...
राज्यात विविध कारणांनी बंद पडलेल्या चित्रपटगृहांना संजीवनी देण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने घेतला आहे. महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर ...
आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रेची संधी मिळावी, अशी अपेक्षा प्रत्येक भाविकांची असते. यंदा महाराष्ट्रातून ८ हजार १०० यात्रेकरू जाणार आहेत. त्यातील ५ हजार ५०० सौदी ...