सूर्य, चंद्र आणि गुरू हे ग्रह सिंह राशीत असतानाच श्रावणी अमावास्या, असा दुर्मिळ योग जुळून येत आज पहाटे येथील त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थावर साधू-संतांनी दुस-या शाहीस्नानाला सुरुवात केली. ...
पावसाने कितीही ओढ दिली तरी श्रावण तो श्रावणच! रखरखीतपणात एखादी सरही पान, फुल उजळून टाकते. सृष्टी स्वच्छ ताजीतवानी करतो श्रावण, भाद्रपदातल्या गणपतीच्या आगमनासाठी. ...
गणेशोत्सवाचे आजचे स्वरूप खूपच वेगळे आहे; परंतु पूर्वीच्या गणेशोत्सवामध्ये एक निराळा आनंद होता. वेगळेपण होते. सांस्कृतिक संदर्भ आणि भक्कम आधारही होते. ...
‘ज्ञान हाच परमात्मा’ असे सांगणारी आर्य, सनातन वैदिक धर्मसंस्कृती ही एकमेव अद्वितीय अशी संस्कृती आहे. याच ज्ञानप्रधान, ज्ञाननिष्ठ, ज्ञानमूल संस्कृतीचा प्रकट ...
घरात गणपती असला की घरातील वातावरण कसे मंगलमय असते; पण सार्वजनिक गणेशोत्सवात असे मंगल वातावरण खरंच असते का? सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात जरी लोकमान्य ...
आमच्या लहनपणी आम्ही औरंगाबादमध्ये गणेशोत्सवात गुलमंडीवर मेळे बघितले. ‘वऱ्हाड’कार लक्ष्मण देशपांडे हेही अशा मेळ्यांमध्ये उत्साहाने सहभागी व्हायचे. गुलमंडीवरच स्टेज उभारून ...
दुसऱ्या शाहीस्नानाच्या पूर्वसंध्येला शनिवारी नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत ...
मुंबईत २००६ साली बॉम्बस्फोट घडविण्यासाठी लष्कर-ए-तोएबाचा कमांडर आजम चिमा याने ‘सिमी’च्या हस्तकांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिले खरे; पण ही मंडळी स्फोटके पेरून कट ...
शौर्य व कर्तबगारीमध्ये मुंबई पोलीस दलाचे जगभरात नाव आहे. त्याची प्रतिष्ठा आणि चांगल्या अधिकाऱ्यांचा लौकिक शासनाने सांभाळला पाहिजे, असे सूचक उदगार काढीत ...
महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत २६ आॅगस्टच्या मध्यरात्रीपासून २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्यामुळे सर्व सेवा जलाशयांमध्ये दैनंदिन स्वरूपात जेवढे पाणी पुरविण्यात ...