पश्चिम मध्य व लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम राहिल्याने राज्यात पाऊस पडण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच नैॠत्य मोसमी पावसाचा ...
महाराष्ट्रातल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेल भरो आंदोलन सुरू असताना दिल्लीत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र ...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, दुष्काळग्रस्तांना मदत करावी, चारा छावण्या सुरू व्हाव्यात आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी मराठवाड्यासह बुलडाणा ...
‘मागेल त्याला शेततळे’ देण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेला १५ दिवस उलटल्यानंतरही त्यासंबंधीचे लेखी आदेशच मिळाले नसल्याने दुष्काळ निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना ...
विविध स्थानिक संस्थांचे योग्य नियोजन हा जगभरातील एक मोठा प्रश्न आहे. या नियोजनातूनच विकासाचे शिखर सहजपणे गाठता येते. सुशासन देणे ही केवळ प्रशासनाचीच जबाबदारी ...
राज्यात दुष्काळाच्या प्रश्नावर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच मनसेनेही आता या विषयावर आंदोलन करण्याची तयारी केली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये ...
मतदान हे लोकशाही प्रक्रियेतील आद्य कर्तव्य आहे. परंतु जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात अद्यापही मोठ्या संख्येने लोक मतदान प्रक्रियेपासून दूर असल्याचे गेल्या काही वर्षांतील ...
सौदी अरेबियातील मक्का मशिदीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच महिलांसह भारतातील १३ यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे सोमवारपर्यंतच्या शोधमोहिमेतून स्पष्ट झाले आहे. ...