नापिकी आणि डोक्यावरचे कर्ज याला कंटाळून मंगळवारी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. चालू वर्षात आतापर्यंत १९६ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. ...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांतील प्रमुख आरोपी आमदार रमेश कदम याला २८ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष ...
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना सुटीच्या कालावधीतही शालेय पोषण आहार देण्यात यावा, अशा सूचना राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ...
एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यावर त्याचा पंचनामा करण्यासाठी सरकारी कर्मचारी पंच म्हणून शिक्षकांना नेमण्याचे आदेश रद्द करण्याचा निर्णय गृहमंत्री रणजीत पाटील यांनी घेतला आहे ...
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले हे आपल्या खासदारकीचे दोन महिन्यांचे वेतन दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत. ...
राज्य सहकारी बँकेमध्ये झालेल्या तब्बल १ हजार ८६ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ७६ जणांना दोषारोपपत्र पाठविण्यात आले असून, यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ...
मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे नाहीतर रिक्षा चालवण्याचा परवाना मिळणार नाही अशी महत्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. ...
अंधेरी-विलेपार्ले स्थानकादरम्यान लोकलचे डबे घसरल्याच्या घटनेला ६ तास उलटून गेल्यावरही पश्चिम रेल्वेची वाहतूक अद्याप रखडलीच असून उद्या सकाळपर्यंत तरी हा बिघाड दुरूस्त होणार नाही. ...