हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. राज्यात १ लाख ३६ हजार क्षयरोगाचे रुग्ण आहेत. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात ...
पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘सनातन’चा सक्रिय कार्यकर्ता समीर गायकवाडच्या अटकेपाठोपाठ ज्योती कांबळे या तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने ...
राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी विविध विभागाच्या लागणाऱ्या परवानग्या सात दिवसांच्या आत देण्यात याव्यात आणि परवानग्या देण्याची प्रक्रिया आॅनलाइन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र ...
बहुचर्चित शीना बोरा हत्याकांड प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी जवळपास पूर्ण केला असून न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार परिस्थितीजन्य आणि तांत्रिक ...
शीना बोरा हत्याकांडाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी, आधीच मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे आणखी ए ...