उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे महापालिकेच्या वतीने मंडपांसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या नियमावलीस मुख्य सभेने शुक्रवारी मंजुरी दिली. ...
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने विराट रूप घेतले आहे. एकट्या मुंबईत १२ हजार मंडळांमार्फत गणेशोत्सव साजरा केला जातो. ...
महिनाभरापूर्वीच ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून पुण्यातील एका महिलेच्या हृदयाचे मुंबईतील एका तरुणामध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. यासाठी तब्बल ४०० ते ५०० लोकांची टीम कामाला ...
पीक वाया गेले, घेतलेले कर्ज कुठून फेडणार, पदराकाठी उरलेल्या पैशांत घर कसं चालवणार, घरात अन्नाचा दाणा नाही, अशा अनेक विवंचनांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांना मानसिक ...
दुष्काळाला कंटाळून राज्यातील ६४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्यासाठी राज्यातील निवासी डॉक्टर सरसावले आहेत. आर्थिक व मानसिक ...
राज्यातील दुष्काळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप आहे, अशी टीका करून याबाबत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत असल्याचे महसूलमंत्री ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या जागेवर भव्य स्मारक उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ आॅक्टोबरला होणार आहे. ...
हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. राज्यात १ लाख ३६ हजार क्षयरोगाचे रुग्ण आहेत. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात ...