दुष्काळाचे सावट असणाऱ्या महाराष्ट्रात शुक्रवारी चांगला पाऊस झाला आहे; पण केवळ पाऊस होऊन काही होणार नाही. कारण पडणाऱ्या पावसाचे पाणी साठविले गेले पाहिजे आणि ...
पाणी उपलब्ध असताना त्याचा उपयोग, साठवण, वितरण आणि पुनर्वापर यासंदर्भातील गणित चुकत असल्यामुळेच अनेक शहरांमध्ये आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ ...
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांच्यामध्ये टीव्हीवरील एका चर्चासत्रात झालेला वाद पोलीस स्टेशनात पोचल्याचे वृत्त आहे ...
कामगार चळवळीचे नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाड याच्या पाठीशी असल्याचे सनातन संस्थेने शुक्रवारी ...
मुंबईतील बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेले काही दिवस या प्रकरणावरून सरकार ...
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे महापालिकेच्या वतीने मंडपांसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या नियमावलीस मुख्य सभेने शुक्रवारी मंजुरी दिली. ...
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने विराट रूप घेतले आहे. एकट्या मुंबईत १२ हजार मंडळांमार्फत गणेशोत्सव साजरा केला जातो. ...
महिनाभरापूर्वीच ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून पुण्यातील एका महिलेच्या हृदयाचे मुंबईतील एका तरुणामध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. यासाठी तब्बल ४०० ते ५०० लोकांची टीम कामाला ...