महाराष्ट्रात प्रथमच विदर्भातील २३०पेक्षा जास्त अधिकारी नागपूरच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (एफएसएल) सायबर आणि टेप फोरेन्सिक्सचे प्रशिक्षण देऊन तयार केले आहेत. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे महाराष्ट्रातून तरी शक्य नाही. महाराष्ट्र सरकार राज्य निर्माण करू शकत नाही; तिथे फक्त ठराव होतो. विदर्भातील आमदारांची संख्या लक्षात घेतली तर हा ठराव ...
अपेक्षांचं ओझं वाढायला लागलं की, भावनांचे पाश घट्ट व्हायला लागतात आणि भीती वाटते ती अपयशाची. मग ती वाढत चाललेली ‘जीवघेणी स्पर्धा’ खऱ्या अर्थाने जीवघेणी ठरते. ...
क्षणभर लक्षात आलं नाही मग लख्ख प्रकाश पडला पूर्वी पाठ्यपुस्तकात मुंबईची चौपाटी म्हटलं की, टिळकांच्या पुतळ्याचं चित्र असायचं. तो पुतळा आणि चौपाटीचं असं एकत्र चित्र ...
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात थंडीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पोपटी पार्ट्या रंगतात. या काळात भाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे पोपटी पार्ट्यांबरोबरच तंदूर, बार्बेक्यू, ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये शनिवारी सुरु झालेल्या २९ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात पक्ष्यांच्या प्रमाण मराठी नावांची सुधारित यादी प्रकाशित करण्यात आली. ...
महाराष्ट्रात २0१५ साली एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असे दोनच् दिवसांपूर्वी राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले असले तरी सरकारच्याच मदत व पुनर्वसन खात्याच्या ...
भुवनेश्वरहून मुंबईकडे जाणाऱ्या गो-एअरच्या विमानात बॉम्ब असल्याच्या निनावी फोनने शनिवारी सकाळी खळबळ उडाली. अखेर ही अफवा असल्याचे उघड झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...
कॉ. गोविंद पानसरे खूनप्रकरणी अटक केलेल्या समीर गायकवाडविरूद्ध थेट पुरावे नसले तरी परिस्थितीजन्य भक्कम पुरावे आहेत. त्याआधारे खटला चालविला जाऊ शकतो. ...