इंटरनेटवरून इस्लामी कट्टरवादाचा प्रचार करून इस्लामिक स्टेटसाठी लढण्यास उद्युक्त करण्याच्या आरोपावरून गेल्या आठवड्यात देशभरातून अटक केलेल्या भारतीय तरुणांना परदेशातील ...
पहाटेच्या वेळेत कल्याणहून मुंबईच्या दिशेला धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून उपनगरी प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्याची शक्कल मध्य रेल्वे प्रशासनाने लढवली. ...
सरकार आणि राज्यपाल बदलले म्हणून कोणत्याही प्रकरणाची कायदेशीर स्थिती बदलत नाही. मोदी सरकारने सीबीआय यंत्रणेचा दुरूपयोग चालवला असून काँग्रेसच्या विविध नेत्यांना टार्गेट ...
ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा असलेल्या पुणे शहराने देशातील प्रमुख १०० शहरांबरोबर स्पर्धा करून केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत दुसरा क्रमांक पटकावला. ...
केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेतील राज्यातील अवघी दोनच शहरे असून नवव्या क्रमांकांने महाराष्ट्रात गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरचा समावेश झाला आहे. ...
भाडे नियंत्रण कायद्यात सुधारणेच्या मुद्यावरून राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी केलेला खुलासा पाहता भाजप व शिवसेना सरकार चालवत आहेत की पोरखेळ करीत आहेत ...
मुंबई भाडे नियंत्रण कायद्यातील प्रस्तावित सुधारणा महाराष्ट्र सरकारने मागे घेतल्या आहेत. या प्रस्तावित सुधारणांना होत असलेल्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला आहे. ...
प्रसिद्ध उद्योगपती श्री. भवरलालजी जैन यांना काल सकाळी वर्टीगोचा तीव्र अॅटॅक आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी डॉ. मुन्सी, डॉ. सुभाष चौधरी व डॉ. अजित गोयंका ...