खोपोली-कर्जत रेल्वेमार्गावर पळसदरी ते केळवली स्थानकाच्या दरम्यान शुक्रवारी सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने खोपोली, कर्जत, मुंबई मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. ...
आज २१ व्या शतकात स्त्रियांनी उपासना करावी की नाही याबाबत चर्चा करावी लागते, हे दुर्दैव आहे. अशी चर्चा करावी लागते म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा विचार रूजविण्यात ...
रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने ज्या सहकारी बँकांवर २००६ पासून प्रशासक नेमण्यात आले आहेत, त्या बँकांच्या संचालक मंडळाला पुढील दहा वर्षे सहकारी बँकांच्या निवडणूक लढवण्यास राज्य ...
देशात निर्माण झालेल्या दोन चक्राकार स्थितींचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला असून थंडी गायब झाली आहे. बहुतांशी शहरांचे किमान तापमान सरासरीच्या वर गेले आहे. त्यामुळे थंडीचा कडाका ...
भाजपाप्रणित सरकारची लोकविरोधी धोरणे आमचा पक्ष चव्हाट्यावर आणत असल्याने सरकारने देशभरातील काँग्रेस नेत्यांविरुद्ध राजकीय सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे, असा आरोप ...
शहरांमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या गावांकडच्या मुलींना सडक सख्याहरींचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो. या जाचातून त्यांची सुटका करण्यासाठी बसस्थानक ...
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बाराशे पोलीस निरीक्षकांनी मदतीचा हात दिला आहे. सामाजिक बांधिलकी जपत पोलिसांनी तीन लाखांचा निधी ‘नाम’कडे सुपूर्द केला आहे. ...
मेट्रोच्या भाडेवाढीला तात्पुरती स्थगिती देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास दोनच दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या ...
आईवडिलांना अटक केल्यानंतर किंवा कारागृहात शिक्षा भोगत असल्याने अनाथ किंवा गायब झालेल्या मुलांबाबत धोरण आखण्याबाबत एनजीओने केलेल्या सूचनेची अंमलबजावणी ...