राज्यातील माध्यमिक शाळांतील ग्रंथपालांना पदवीधर वेतनश्रेणी देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या शिक्षण खात्याने संदर्भ एका याचिकेचा आणि वेतनश्रेणी मात्र भलतीच असा अजब प्रकार केला. ...
स्मार्ट सिटीजच्या निवडीत पहिल्या यादीत महाराष्ट्रातील दहापैकी पुणे आणि सोलापूर शहरांचा क्रमांक लागल्याने उर्वरित आठ शहरांची निवड दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. ...
पाणथळी जागांचे संरक्षण केलेच पाहिजे, असे म्हणत उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागांवर न्यायालयाच्या परवानगीशिवाय बांधकाम करता येणार नाही, असे स्पष्ट केले. ...
राज्यातील १६ जिल्ह्यांच्या तुलनेत विदर्भातील तीन जिल्ह्यांत कुष्ठरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. १० हजार लोकसंख्येच्या प्रमाणात कुष्ठरुग्णांच्या बाबतीत गडचिरोली पहिल्या ...
राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी विदर्भाप्रमाणे आता स्वतंत्र मराठवाड्याचीही मागणी केली आहे. मराठवाड्याची सध्याची स्थिती पाहता विदर्भाआधी खरे तर वेगळ्या मराठवाड्याची गरज आहे. ...
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे; भजन-कीर्तनात आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांंना धीर देऊन त्यांना सकारात्मक ...
घरी अठराविश्वे दारिद्रय...पोटाची खळगी भरताना होणारी तगमग आणि पिढ्यानपिढ्यांचा वारसा जपण्यासाठी झगडणारी लोककलावंतांची मुले...तमाशा, लावणी कलावंत, वाघ्या मुरळी, ...
आरोग्य विद्यापीठाच्या विभाजनाची चर्चा रंगत असताना आता थेट मुख्यमंत्र्यांनीच ‘आयुष’चे स्वतंत्र विद्यापीठ नागपूरला स्थापन करण्यासाठी ‘आयुष’ संचालनालयाला समिती गठित करण्याचे आदेश ...
शिंगणापूरला चौथऱ्यावर चढून महिलांना शनिदर्शन मिळावे, यावरून सुरू झालेला वाद मिटविण्यासाठी श्री श्री रविशंकर यांना साकडे घालण्यात आले आहे. नेवाशाचे माजी ...
महाराष्ट्र सरकारने २0१६-१७ ‘व्हिजिट महाराष्ट्र’ म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे. समस्त दिल्लीकर जनतेने व देशातील पर्यटकांनी गड, किल्ले, समुद्र किनारे, पर्यटन स्थळे पाहण्यासाठी ...