पर्यटकांचा अतिउत्साह आणि सुरक्षेच्या अपुऱ्या सुविधांमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे धोकादायक ठरत आहेत. गेल्या १६ वर्षांत तेथे सुमारे ११२ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. ...
दहावीप्रमाणेच आता बारावीची फेरपरीक्षाही सप्टेंबर-आॅक्टोबरऐवजी जुलै-आॅगस्टमध्ये घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे ...
राज्यातील काही मल्टिस्टेट सोसायटींबाबतच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने सर्वच २६१ मल्टिस्टेटची तपासणी करण्याचे आदेश सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिले आहेत ...
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा अभयारण्यात इसिसच्या कथित अतिरेक्यांनी रेकी केल्याचे उघड झाल्याने स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, कर्नाटकचे एम.एम. कलबुर्गी यांची हत्या दोन वेगवेगळ्या पिस्तुलांद्वारे करण्यात आल्याचे कर्नाटक ...
प्लॅस्टिकची बाटली आणि टेट्रा पॅकचे वेष्टन असलेले मद्य मानवी शरीरास अपायकारक असल्याने व राज्य सरकारच्या महसुलात घट होत असल्याने राज्य सरकारने देशी, विदेशी मद्य काचेच्या बाटलीत ...
‘शासकीय नियमांनुसारच माझ्या नृत्य संस्थेला शासनाचा भूखंड मिळालेला आहे. मी तो बळकावलेला असल्याचे जे चित्र निर्माण केले जात आहे ते योग्य नाही,’ असा खुलासा ...