पुण्याहून सहलीसाठी आलेल्या १३ विद्यार्थ्यांचा मुरूड-एकदरा समुद्रात बुडून करुण मृत्यू झाला, तर अन्य सहा विद्यार्थ्यांना वाचविण्यात बचाव दलाला यश आले. अद्याप एक विद्यार्थी बेपत्ता आहे ...
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तब्बल सहा तासांच्या चौकशीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी रात्री अटक केली असून ...
महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती हाताळण्याकरिता केंद्र सरकारने गेल्या २९ डिसेंबरला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून (एनडीआरएफ) ३०५० कोटी रुपये मंजूर केले; मात्र त्यापैकी अद्याप एक छदामही मिळाला नाही ...
केंद्र व राज्य सरकारच्या सेवेत महाराष्ट्रात सुमारे २५ हजार कर्मचारी बनावट प्रमाणपत्र देऊन कार्यरत आहेत. कदाचित देशात ही संख्या सर्वाधिक असू शकते, असे मत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे ...
बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे उत्तर प्रदेशातून येणारे थंड वारे अडविले गेले आहेत, त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ होऊ लागली आहे ...
केंद्रातील मोदी सरकार जगभरात वेगवेगळ्या पातळीवर ठसा उमटवत प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या सरकारपुढेही देशांतर्गत शांतता आणि सौहार्दता जपण्याची महत्त्वाची जबाबदारी असून ...