हेल्मेट वापरणे लवकरच बंधनकारक करण्याची परिवहनमंत्र्यांनी केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. या निर्णयाची सक्तीने अंमलबजावणी करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करण्याची गरज आहे; ...
मोठ्या वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडून भविष्यात बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळ ...
ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण यांचे नगरसेवकपद धोक्यात ...
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, २०१३ अंतर्गत प्रत्येक राज्यात कायमस्वरूपी अन्न आयोगाची स्थापना करणे आवश्यक आहे. मात्र, महाराष्ट्रात सध्या हंगामी तत्त्वावर अन्न आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ...
सरकारी भूखंडाचा विकास करताना पर्यावरण आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. ...
ठेकेदारांसाठी सोन्याची अंडी ठरलेल्या रस्ते विभागातील घोटाळे उघड झाल्यामुळे आता रस्त्याच्या प्रत्येक कामावर महापालिकेची करडी नजर असणार आहे़ रस्त्यांच्या कामामध्ये दर्जेदार सामानाचा वापर होत ...