लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे १९९३मध्ये झालेल्या भूकंपाने आयुष्य उद््ध्वस्त झालेल्या महादू श्यामराव पवार या ४० वर्षांच्या बेरोजगाराने गेली पाच वर्षे दिलेल्या न्यायालयीन लढ्यास ...
अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक आश्रमशाळेतील ३० विद्यार्थ्यांना रविवारी मध्यरात्री विषबाधा झाली. सर्व विद्यार्थ्यांवर ...
गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याने हा खटला कोल्हापूर, सांगली व सातारा येथील न्यायालये वगळून अन्यत्र चालवावा, अशी याचिका ...
देशातले वातावरण चांगलेच असून, आपणच ते बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशा शब्दांत ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ‘असहिष्णुते’च्या मुद्द्यावर रान उठवणाऱ्या कला ...
बोगस कंपन्या स्थापन करून ‘मनी लॉड्रिंग’ केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या समीर भुजबळ याची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ...
२४ डिसेंबर रोजी युनूस अली याने निकूने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह आम्ही राहत्या घरी पुरून ठेवला आहे, असे सांगितले. हे ऐकून जोसेफ यांना धक्काच बसला ...
सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमात काल रविवारी ब्रम्हऋषी गुरुवानंद स्वामी हे आपल्या हाताच्या पंज्यातून मन्याची माळ प्रकट होत असल्याचे उपस्थितांना दाखवीत होते. ...