मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत एका वर्षात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. ...
अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटपेक्षाही भयावह स्थिती चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. ...
मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासह राज्यातील २३ साखर कारखान्यांचे गाळप परवाने साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनी रद्द केले ...
पंकजा मुंडे यांच्या ‘महिला-बाल कल्याण’ विभागाने तब्बल ७० हजार गरजू,गरीब निराश्रित बालकांना बालगृहातून हुसकावून लावत त्यांचे अनुदान देण्याचे दायित्व झिडकारले ...
पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३१ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी १५ जागा करिता ३३ उमेदवार रिंगणात ...
तालुक्यातील ८६ गावपाडयातून ७८८७ हेक्टरव कंपन्यांची तयार केलेलया मोठी सुधारीत भातांच्या विविध वाणांची लागवड केली आहे. ...
ग्राहकांच्या व्यथा मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. ...
पीक आणेवारीच्या सर्वेक्षणाची जुनी पद्धत बदलणे गरजेचे असून ब्रिटिशकालीन पीक आणेवारी निश्चितीची पद्धत आजच्या काळात कालबाह्य ठरली आहे़ शेतीत क्रांतिकारक बदल झालेले आहेत़. ...
तालुक्यातील मोर्चापाडा व दसकोड गावहद्दीतील मोर्चापाडा गावाजवळील नदीवरील पूल मोडकळीस ...
आठ लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग असल्याने या व्यवसायातील तेजीमंदीचा परिणाम शहरातील नागरिकांवर होत असतो. ...