शहरी व ग्रामीण भाग यातील एकमेकांना जोडणारा दुवा म्हणजे एसटी मानली जाते. मात्र, राज्यातील ग्रामीण भाग आणि खासकरून दुर्गम भागात ‘बंधनकारक’ सेवा देताना एसटी महामंडळाला ...
टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे फोटो काढण्यासाठी बॉम्बे हाउस येथे गेलेल्या इंग्रजी वृत्तपत्रांच्या तीन छायाचित्रकारांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात ...
कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्यातील २७ आदिवासीबहुल तालुक्यातील गर्भवती महिला व स्तनदा मातांना दररोज एकवेळ शिजवलेले गरम अन्न आणि ७ महिने ते ६ वर्षांपर्यंतच्या बालकांना ...
ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी शुभा डे यांनी सोमवारी विशेष मकोका न्यायालयात साक्ष दिली. डे यांची हत्या होण्यापूर्वी या खटल्यातील आरोपी विनोद ...
ठाण्यातील तीन हात नाक्याचे नामकरण ‘मराठा क्रांती चौक’ करावे, अशी मागणी ठाण्यातील मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आयोजक कार्यकर्त्यांनी सोमवारी महापौर संजय मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचा फटका विश्व पंजाबी साहित्य संमेलनाला बसला आहे. ...
महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणावर ९ डिसेंबरपर्यंत निर्णय न घेतल्यास गाव, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर सर्व मराठा समाज बांधवांच्या वतीने ठिय्या आंदोलन करीत ...
शिक्षा भोगल्यानंतर बंदिजनांचे चांगल्या पद्धतीने पुनर्वसन व्हावे, या उद्देशाने कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात ‘तांत्रिकी’ पाऊल टाकण्यात आले आहे. ...