एकादशीनिमित्त १५ लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले. पहाटे चारपासून रात्री बारा पर्यंत ६० हजारापेक्षा अधिक भाविकानी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. ...
राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग चरणी घातले. ...
मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन वयाच्या १८व्या वर्षी औरंगाबादच्या मुक्तक जोशी या तरुणाने स्थापन केलेली इव्हेन्ट तिकीट विक्री करणारी ‘टिकेट युटिल्स’ ही कंपनी ई-कॉमर्समधील ...