रेती व्यावसायिकांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ केलेल्या महामार्ग रोकोप्रकरणी येथील माजी खासदार बळीराम जाधव आणि जिल्हा परिषद सदस्यांसह २५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
अत्यंत घातक अशी रसायने मिसळून ताडी तयार करण्यात येत असल्याने उत्पादन शुल्क विभागाने राज्यातील सुमारे ६०० ताडी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना दिल्या जाणाऱ्या एक लाखाच्या मदतीत वाढ करून पाच लाख रुपये करण्याचे आश्वासन सभागृहात देऊनही त्याची अंमलबजावणी केली नाही. ...
शहरात होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मतदार यादीत येथील मूळ रहिवासी व आॅस्करच्या स्पर्धेत गेलेल्या ‘श्वास’ चित्रपटाच्या कथालेखिका माधवी घारपुरे ...