ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या माजी संचालिका वसुंधरा पेंडसे-नाईक यांचे शुक्रवारी सकाळी दादर येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ...
सिंगापूरमध्ये असताना इकडे मुख्यमंत्र्यांनी जलसंधारण खाते काढून घेतल्याने टिष्ट्वट करून नाराजी व्यक्त करणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत परतताच नरमाईचा ...
राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी येत्या एक वर्षात प्रादेशिक योजना तयार करून बेकायदेशीर बांधकामांना आळा घालण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असू ...
सटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भात वेतनश्रेणी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. या अभ्यासगटाच्या शिफारशी येत्या चार महिन्यांत सादर होतील ...
महाराष्ट्र शासनाने ‘युनिकोड कन्सॉर्शियम’ या लिपिचिन्हांचे प्रमाणीकरण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्यत्व प्राप्त केल्यामुळे सांगीतिक लिपी, वडापाव, छत्रपती शिवरायांची ...
लोकलच्या दरवाजात उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल)कारवाई केली जात आहे ...
पवित्र रमजान महिन्यात दहशतवादी हल्ला करवून घ्यायचा आणि पाठोपाठ महाराष्ट्रात जातीय दंगली पेटवायच्या, त्यातून निरपराधांचे बळी घेत अराजकता निर्माण करायची ...
सिंचन घोटाळ्यातील आरोपींची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी करणार, असे राज्य शासनाने जाहीर केले होते. त्याचे काय झाले, अशी विचारणा करत याबाबत दोन आठवड्यांत अहवाल सादर ...