गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या चिमुरड्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावण्याचे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. ...
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यभर मूकपणे लाखोंच्या संख्येने मोर्चा काढणा-या मराठा क्रांती मोर्चाने अखेर मौन सोडले आहे. १४ डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर निघणा-या ...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हास्तरीय जात पडताळणी कार्यालय कार्यान्वित होणार आहे. ...