गेल्या दहा वर्षांपासून संपूर्ण राज्यात सर्पमित्रांचे अमाप पीक आले आहे. मुंबई त्याला अपवाद नाही. मागील महिन्यात चार सर्पमित्रांचे साप चावून मृत्यू झाले, ही चिंतेची बाब आहे. ...
अपघात, भूकंप, वैद्यकीय आपत्कालीन स्थिती अशा परिस्थितीत रुग्णांवर पहिल्या १0 ते १५ मिनिटांच्या कालावधीत (गोल्डन अवर) वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आपत्कालीन ...
सध्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि त्यानंतर दहावी, पदवी व इतर शाखांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मार्च महिना म्हणजे उन्हाळा आणि परीक्षांचे टेंशन यांची ...
विद्यापीठे ही संशोधन आणि ज्ञाननिर्मितीची केंद्रे असतात असे म्हटले जाते. मात्र देशभरातील अनेक विद्यापीठांचे निरीक्षण केले तर लक्षात येईल की विद्यापीठे ही अशैक्षणिक ...
राज्यात उन्हाचा कडाका कायम असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा कमाल पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढेच आहे. शनिवारी राज्यात स ...
जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान विषारी दारू प्यायल्यामुळे पांगरमलसह दरेवाडी, कौडगाव येथील १४ जणांचा मृत्यू झाला. त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ...
मुंबई महापालिकेत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला पाहिजे म्हणजे शिवसेना चिडेल आणि सत्तेतून बाहेर पडेल, अशी व्यूहरचना राष्ट्रवादीने आखली, काँग्रेसने स्वत:चा महापौर ...