रायगड जिल्ह्यातील सहा आसनी आॅटोरिक्षा चालक आणि मालकांचे गेल्या१० दिवसांपासून आजाद मैदानात सुरू असलेले बेमुदत उपोषण शुक्रवारी स्थगित करण्यात आले आहे. ...
चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत आलेगाव येथे फेसबुकच्या अकाउंटवर एका महिलेला बुरखा घालून विशिष्ट धर्मियांच्या भावना दुखवल्याची बाब २९ जुलै रोजी उघडसकीस आली ...
लातूर शहरातील अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने मिरजहून रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ १२ एप्रिलपासून या जलपरीची सेवा ...
मुंबई शहराच्या विकास नियोजन आराखड्यात येथील २२२ आदिवासी पाड्यांची नोंद करावी, म्हणून श्रमजीवी संघटनेने शुक्रवारी बोरीवली राष्ट्रीय उद्यानहून आदिवासींचा काष्टा-लंगोट मोर्चा काढला ...