महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०१६ अखेर ११३ किलोमीटर लांबीचे खोलीकरण ...
महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शाहूचरित्र जगभरात पोहोचावे, यासाठी सातत्याने कार्यरत असणारे डॉ. जयसिंगराव पवार हे शुक्रवारी अमृतमहोत्सवी वर्षात ...
एटापल्ली तालुक्याच्या सूरजागड डोंगरावर नक्षलवाद्यांनी ७६ ट्रकसह ७९ वाहनांची जाळपोळ केली होती. या प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी महिला माओवादी नेता नर्मदाक्का ...
विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान कुर्ला-अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरून घसरल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मात्र या दोघांचा कारभार पाहता देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जनतेच्या पदरी मात्र दारिद्र्य अशी ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची पुन्हा जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाले असून, नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ...
रेल्वेत कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पास खरेदीवर 0.५ टक्के सूटही देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आता १ जानेवारीपासून मुंबई उपनगरीय ...
चलनबंदी फसली आहे. काळा पैसा सापडलेला नाही, त्यामुळे देशातील सामान्य नागरिकांना दिलेल्या त्रासाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता देशाची माफी मागावी, अशी ...