मालेगावमधील २००६ व २००८ च्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रामचंद्रा कलासंग्रा आणि संदीप डांगे यांचा दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) कोठडीतच मृत्यू झाल्याचा ...
राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी व आरोपी कोंबण्यात आल्याने त्यांची असुविधा होऊ नये, यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नवीन कारागृह बांधण्याचा ...
नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे हा ‘समृद्धी महामार्ग’ एका वेगळ्या अर्थाने ‘कॅशलेस’ असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावरील टोल वसुली केली जाईल. ...
फेसबुक, ट्विटर आदी सोशल साईटस्वर वावरणाऱ्या स्वयंसेवकांनी आलेले मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा नवी माहिती, नवा विचार मांडण्यावर भर द्यायला हवा. योग्य शब्दांत ...
मध्य रेल्वेने ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री चार विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसटीहून कल्याणसाठी लोकल मध्यरात्री १.३0 वाजता सुटेल आणि कल्याण ...
प्रत्येक मुलास समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास निरक्षरता कमी होऊन प्रगती होईल. शाळाबाह्य मुलांना शिक्षण मिळावे म्हणून राज्यातील शाळांमध्ये ३ ते २६ ...
देशातील शिक्षण, उद्योग क्षेत्रांसह विविध ठिकाणी लागणाऱ्या युनिफॉर्म निर्मितीची वार्षिक उलाढाल १८ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. विडी उद्योगांसारख्या संकटात ...