राज्यात सत्तांतर होऊन दोन वर्षे होत आली तरीही शिक्षण विभागाचा कारभार अद्यापही आघाडी सरकारसारखाच सुरू असून, विद्यार्थ्यांच्या समस्या पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. ...
मुंबईतील खड्ड्यांनी सर्व स्तरावर महापालिकेची नाचक्की केल्यावर प्रशासन आता कामाला लागले आहे. पाऊस थांबल्यामुळे येत्या ४८ तासांमध्ये म्हणजेच सोमवारपर्यंत ...
जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यापासून राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. राज्यातून पाऊस परतला असला तरीही साथीचे आजार कायम राहिले आहेत. डेंग्यूच्या ...
तळेगाव येथील घटनेनंतर तणाव निर्माण झालेल्या जिल्ह्यातील सात गावांमधील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलीस व राज्य राखीव दलाचा बंदोबस्त ...
गेल्या चार ते पाच वर्र्षांपासून सातत्याने दुष्काळात पिचलेला जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख. परंतु आता इथली गावे जागृत झाली अन् गावकऱ्यांच्या मदतीला प्रशासनाबरोबरच ...
उसाची कमतरता, साखरेचे वाढलेले दर व गुजरात मार्केटमधील मागणीच्या पार्श्वभूमीवर यंदा गूळ उत्पादकांसाठी खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येणार आहेत. कोल्ड स्टोरेजमधील ...
राज्यातील २९ कारागृहांमध्ये शेती उपयोगी क्षेत्र आहे. त्यामधील कैदी शेतीचे उत्पादन घेतात. २०१५-१६ या वर्षामध्ये कारागृहांतील कैद्यांनी ३.६४ कोटी रुपयांचे उत्पादन ...