जलयुक्त शिवार अभियानातून अडविण्यात आलेल्या पाण्याने व शेततळ्यातून वासाळी, बारीशिंगवे येथील शेतकऱ्यांनी केलेला चारसुत्री हा नवीन भातशेतीचा प्रयोग लाभदायी ठरला ...
पाकड्या कलाकारांचे चित्रपट दाखवले तर चित्रपटगृहाचे पडदे जाळण्याची भाषा मुंबईने ऐकली, पण माचिस बॉक्स रिकामाच आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राज यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. ...
आमचे प्रश्न, समस्या आम्ही सोडवू; मात्र त्यासाठी सरकारने आम्हाला आमचे हक्क, अधिकार द्यावेत. आमचे महामंडळ स्थापन केल्यास आमचे अनेक गंभीर प्रश्न सुटतील ...
भाजप हा शिवसेनेचा राजकीय शत्रू असल्याचे सांगत गोव्यात सुरक्षा मंचबरोबर युती करण्याची बोलणी प्राथमिक स्तरावर असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. ...
दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे आणि खड्ड्यामुळे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेले दिनकर सीताराम गावित (२७, मूळ गाव रा. ओझोरखेड, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) यांचा ...
महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळख असलेल्या तेरखेडा (ता. वाशी) येथील फटाक्यांचा आवाज देशभरात पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे. ...
थांबलेल्या कारला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्यामुळे आणि रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव जीपने धडक दिल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात दोने भीषण अपघात झाले. ...