अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना राज्यघटनेने दिलेले संरक्षण विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्कापेक्षा श्रेष्ठ आहे, असा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दिला. ...
दोन्ही काँग्रेसनी रणनिती आखली आणि संपूर्ण अर्थसंकल्प सादर होईपर्यंत घोषणाबाजी करण्याचा निर्णय घेतला. घोषणा देताना, ‘सेनेचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नको म्हणतो’ ...
राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कोणतीही तरतूद नाही. केवळ मागील अंदाजपत्रकातील घोषणा यंदा पुन्हा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प म्हणजे ...
राज्यातील ३१ लाख शेतकऱ्यांकडे कर्जाची थकबाकी असली तरी एक कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जफेड वेळेत केलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना ...
दरवर्षी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना योजनेतर (प्लॅन) व योजनेअंतर्गत (नॉनप्लॅन) अशा दोन प्रकारे त्याची विभागणी होते. अर्थसंकल्प हा योजनेतर तरतुदींवर ...
सन २०१६-१७ या वर्षाच्या राज्य अर्थव्यवस्थेचा वृद्धिंगत दर ९.४ टक्के या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ७.१ तुलनेत जास्त दाखवलेला असला तरी तो वस्तुस्थितीवर आधारित ...
‘पेंग्विन झाला रे पेंग्विन झाला, शिवसेनेचा पेंग्विन झाला, पोपट झाला रे पोपट झाला शिवसेनेचा पोपट झाला’ अशा शिवसेनेला डिवचणाऱ्या घोषणा अन् प्रचंड गदारोळ, त्यातच ...
महाराष्ट्रातील सध्याचे जलप्रकल्प पूर्ण करायचे असतील तर त्यासाठी किमान ७५ हजार कोटी रुपये लागतील, असा अंदाज व्यक्त केला जातो. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ...