लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : रात्रंदिवस कर्तव्य पार पाडून शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणाºया पोलीस बांधवांच्या आरोग्याकरिता पत्रकारांनी पुढाकार घेणे, हे महत्त्वपूर्ण कार्य असून समाजातील प्रत्येक घटकाने या आदर्शवत कार्याची दखल घ्यावी, असे आवाहन माजी व ...
गावातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. ग्रामस्वच्छता अभियानापासून जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केले जात असताना देखील ..... ...
जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप हंगामात अद्यापही ६८ हजार ८२० हेक्टर शेतजमीन पडीत आहे. ...