‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ हे सार्थ नामाभिधान अभिमानाने मिरवत चांद्यापासून बांद्यांपर्यंत विस्तारलेल्या वर्धिष्णु अशा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने ११ एप्रिल २०१७ रोजी मुंबईत ...
जवळपास शंभर वर्षे जुन्या असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात कायदे आणि नियमांचा अडसर आपल्या सरकारने दूर केला. जनहिताआड येणारे कायदे आणि नियम हे बदललेच पाहिजेत ...
कोल्हापूर जिल्ह्यासाठी वारसा संवर्धन समिती स्थापन करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश देऊनही कुरुंदवाड नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत वारसा संवर्धन ...
राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतरही स्वाधीन क्षत्रिय यांनी मंत्रालयासमोरील बंगला सोडला नाही. शासनाकडून दोन सदनिका मिळविल्या असतानाही, त्यांना ...
गतवर्षी १ जुलै रोजी एकाच दिवशी राज्यात एक कोटी वृक्षांची लागवड करून महाराष्ट्राच्या वनविभागाने एक वेगळा विक्रम निर्माण केला आहे. त्याच्याही पुढे जात यावषीर्ही १ ते ७ ...